विकसित भारताच्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण अनिवार्य – राजे अंब्रिशराव आत्राम सिरोंचा :- देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेचा उल्लेख करत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी केले. कार्य करताना प्रथम देश, त्यानंतर पक्ष …
Read More »
NandiVedh NEWS WEBSITE